मी हरवले आहे कवितेच्या जगात तुझा शोध घेणास,
शब्दाच्या सहायाने तुला रूप देण्यास ,
शोधते माझ्याच प्रश्नाचे उत्तर कारण अर्थ नाही तुला आता बोलण्यात,
एक एक शब्द लिहितात्ना आठवण तुझी येते,
प्रत्येक शब्दात मला तुझी परिमित जाणवते,
शोधते या कवितेच्या सहायाने मी तुला,
कुठे हरवलास माझ्या मना..........
************************************************************************
उत्तर कोण देणार........??
एक से दिवस कधीच राहत नाही,
नाशिबावाचून काही मिळत नाही,
किती हि झटकेल आयुष्य तरी क्षण काही मोजता येत नाही,
जे असते मनी ते कधीच नाही जीवनी,
हे असे चालायचेचं .......
पाऊल पाऊली मिळतील माणसे किती,
जुडतील नाती मनाची मनाशी,
पण एक दिवस सगळेच संपणार,
तू कुठे तरी मी कुठे तरी असणार,
विसरणं आठवन हे खेळ आहे मनाचे
हे असे चालायचेचं .......
आणि म्हणूनच हसत हसत जगायचे
कारण दिवस आहे थोडे का म्हणून रडत बसायचे
झाले ते झाले विसरून परत पुढे जायचे....
कारण
जीवनात हे असेचं.... चालायचे..
************************************************************************
मनातले सांगता येते म्हणून मी लिहते,
पण माझा सखा मला वेडी म्हणते...
त्याला कवितांच मुळातच नाद नाही,
मला प्रत्येक भावना बोलण्याचा धाडस नाही,
मनातल्या गोष्टी मनातच लपतात,
कधी बोलायचे म्हंटले तरी,
ओठान वर येऊन शब्द माझे लाजतात.......
***************************************************************************
शब्दाच्या सहायाने तुला रूप देण्यास ,
शोधते माझ्याच प्रश्नाचे उत्तर कारण अर्थ नाही तुला आता बोलण्यात,
एक एक शब्द लिहितात्ना आठवण तुझी येते,
प्रत्येक शब्दात मला तुझी परिमित जाणवते,
शोधते या कवितेच्या सहायाने मी तुला,
कुठे हरवलास माझ्या मना..........
************************************************************************
उत्तर कोण देणार........??
मनाचे मेंदूशी द्वंद सुरु होते,
दोघांच्याही कप्प्यात काही तरी लपले होते,
पण एकमत व्हायला अडले त्यांचे घोडे,
दोघांच्या कुरबुरीने घातले मला कोडे....
कोड्याचे उत्तर सापडता सापडेना..
परत झाला चालू संग्राम ..........
आता उत्तर कोण देणार..............????????????
***************************************************************************
मन बोलला मेंदूला
का नेहमीच हे कोडे तुला
मत माझे हि मान कधी
कधी मी हि "मान" देयील तुला
संग्रामात न ह्या पडले काही
दुमाताने पहा रडले काही
मिळवून हात दोघा सुखचं मिळेल
एकमताने कुठलेही कोडे सुटेल
..............(nileश)
***************************************************************************
ऐक मग मेंदू काय बोलला.........
अरे माझ्या कोमल मना,
तू फक्त विचार करतोस गृहीत धरून भावना,
कधी नाही जुडले तुझे माझे मंथन,
पण मी नेहमीच करतो तुझे चिंतन,
किती तू हळवा, होतोस बावळा,
कधीच नाही आपल्या शब्द ला पावला,
तुझ माझ जमणार नाही...
वाटल तर मी नेहमीच तुला मदत देयीन....
****************************************************************************
मन बोलला मेंदूला
का नेहमीच हे कोडे तुला
मत माझे हि मान कधी
कधी मी हि "मान" देयील तुला
संग्रामात न ह्या पडले काही
दुमाताने पहा रडले काही
मिळवून हात दोघा सुखचं मिळेल
एकमताने कुठलेही कोडे सुटेल
..............(nileश)
***************************************************************************
ऐक मग मेंदू काय बोलला.........
अरे माझ्या कोमल मना,
तू फक्त विचार करतोस गृहीत धरून भावना,
कधी नाही जुडले तुझे माझे मंथन,
पण मी नेहमीच करतो तुझे चिंतन,
किती तू हळवा, होतोस बावळा,
कधीच नाही आपल्या शब्द ला पावला,
तुझ माझ जमणार नाही...
वाटल तर मी नेहमीच तुला मदत देयीन....
****************************************************************************
लिहिता लिहता आठवले,
शब्दांनी तुझी ओळख दिली,
रचनेत तुझा स्वभाव होता,
माझ्या मनातले काही नाही,
तुझ्याच अस्तित्वाचा हा प्रभाव होता,
मी फक्त तुझी प्रतिमा बनवली,
माझ्या लेखणीने तिला जरा-शी सजवली......
*****************************************************************************
हे असे चालायचेचं .......
कधी तू कधी मी.....हे असे चालायचेच,
हसत रुसत आयुष्य जगायचे...
कधी असणार आहे मुसळधार पाऊस,
तर कधी गार वाऱ्या ची चाहूल,
कधी काटेरी वाट तर कधी असणार महलाचा थाट,
हे असे चालायचेचं .......एक से दिवस कधीच राहत नाही,
नाशिबावाचून काही मिळत नाही,
किती हि झटकेल आयुष्य तरी क्षण काही मोजता येत नाही,
जे असते मनी ते कधीच नाही जीवनी,
हे असे चालायचेचं .......
पाऊल पाऊली मिळतील माणसे किती,
जुडतील नाती मनाची मनाशी,
पण एक दिवस सगळेच संपणार,
तू कुठे तरी मी कुठे तरी असणार,
विसरणं आठवन हे खेळ आहे मनाचे
हे असे चालायचेचं .......
आणि म्हणूनच हसत हसत जगायचे
कारण दिवस आहे थोडे का म्हणून रडत बसायचे
झाले ते झाले विसरून परत पुढे जायचे....
कारण
जीवनात हे असेचं.... चालायचे..
************************************************************************
मनातले सांगता येते म्हणून मी लिहते,
पण माझा सखा मला वेडी म्हणते...
त्याला कवितांच मुळातच नाद नाही,
मला प्रत्येक भावना बोलण्याचा धाडस नाही,
मनातल्या गोष्टी मनातच लपतात,
कधी बोलायचे म्हंटले तरी,
ओठान वर येऊन शब्द माझे लाजतात.......
***************************************************************************
No comments:
Post a Comment